पाणीटंचाईच्या तक्रारी निवारणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष

पाणी टंचाईबाबत ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ वर नागरिकांनी संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह


रल्नागिरी, दि. ५ : जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत हेल्पलाईन क्रमांक ०२३५२ -२२२२३३, ०२३५२-२२६२४८ यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE