पाणी टंचाईबाबत ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ वर नागरिकांनी संपर्क साधावा.
– जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रल्नागिरी, दि. ५ : जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत हेल्पलाईन क्रमांक ०२३५२ -२२२२३३, ०२३५२-२२६२४८ यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
