आम आदमी पार्टीकडून रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता


रत्नागिरी : सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी स. ९ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.


यावेळेस आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. परेश साळवी, जिल्हा उपाध्यक्ष हबीब सोलकर, तालुकाध्यक्ष श्री. ज्योतीप्रभा पाटील, जिल्हा सचिव हबीब बावानी, नाझीम मजगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE