खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वरसह रत्नागिरी, राजापूरला थांबणार!
रत्नागिरी : मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली आणि कोकण रेल्वे मार्गे धावत असलेली उधना (सुरत ) ते मंगळूर जंक्शन या विशेष गाडीच्या फेऱ्या आता 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी चालवली जाते.
सविस्तर वृत्त वाचा खालील लिंकवर ⬇️⬇️
Konkan Railway | उधना- मंगळूरु विशेष एक्सप्रेस ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
- कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!
