Ultimate magazine theme for WordPress.

कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत मुंबई, : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहीली तर मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात

चिपळूणचा परशुराम घाट महिनाभराने 24 तास वाहतुकीला खुला

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक भागातील काम करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर हा घाट 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान दररोज सहा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर घाट दि. 26 पासून परशुराम

फ्रान्समधील तज्ञांच्या पथकाचा जैतापूर प्रकल्प दौरा अचानक रद्द

नवीन दौरा कार्यक्रम झाला तरी स्थानिक पातळीवर निदर्शनांची तयारी रत्नागिरी : प्रखर विरोधामुळे अवघ्या देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळाला भेट देण्यासाठी गुरुवारी 26 मे रोजी फ्रान्समधील तज्ञांचे एक पथक येणार होते.

‘मनसे’चे युवा नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा

मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज साहेब ठाकरे ( मनसे नेते व विद्यार्थी सेना अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने विविध

रत्नागिरीत रंगला बीच कुस्ती स्पर्धेचा थरार !!

समुद्रकिनार्‍यावर कुस्ती स्पर्धेचा राज्यातील पहिलाच उपक्रम 50 मुलांसह 18 मुलींचा देखील सहभाग रत्नागिरी : रत्नागिरी कुस्ती असोसिएशनकडून रविवारी जिल्हास्तरीय बीच कुस्ती स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धा आणि

मावशीकडे सुट्टीसाठी आलेला युवक वहाळात बुडून मृत्यूमुखी

राजापुरात कोदवली येथील दुर्घटना राजापूर : उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी आपल्या मावशीकडे लांजा तालुक्यातील वाकेड खालची भितळेवाडी येथील शुभम सीताराम भितळे (17)या तरूणाचा राजापूर तालुक्यातील कोदवली येथील वहाळात बुडून मृत्यू झाल्याची

यवतमाळ, नंदूरबार व मालेगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई,: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार राज्यातील तीन जिल्ह्यांच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदांच्या जागी प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मालेगाव शहर जिल्हा

नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

. मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिर घोषणापत्रातील ‘एक व्यक्ती’ एक पद’ या घोषणेच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये सुरुवात झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान

कोकण किनारपट्टीवर दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी : कोकण किनारपटट्टीवर 48 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा येथील वेधशाळेने वर्तविली आहे. दि. 26 मे पर्यंत हा हा इशारा लागू राहणार आहे.अंदमानच्या समुद्रातील लक्षद्वीप

सिडको प्रशासनाकडून चाणजे येथील शेतकऱ्यांची दिशाभूल

लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकरी संतप्त चाणजे शेतकरी संघर्ष समिती विविध मागण्याबाबत आक्रमक उरण (विठ्ठल ममताबादे ): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले