Browsing Category
अर्थ घडामोडी
रत्नागिरीतील १ हजार ५०० हजार युवकांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवणार : उद्योगमंत्री उदय सामंत
१९ हजार ५५० कोटींच्या वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन
रत्नागिरी, दि. ११ : तब्बल १९ हजार ५५० कोटींच्या वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पासाठी रत्नागिरीतील १ हजार ५०० युवकांना परदेशात प्रशिक्षण देवून, इथल्या प्रकल्पात रोजगाराची संधी!-->!-->!-->…
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कामगारांना पगारवाढ
उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) : न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थिने श्री. गुरुदेव शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस (हिंदुस्तान यार्ड धुतुम) या एम टी यार्ड मधील कामगारांना ६००० रुपये!-->…
रत्नागिरीतील कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहामध्ये ‘एमओयू’
उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि.२५ : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार!-->!-->!-->!-->!-->…
रत्नागिरीत उभारणार संरक्षण संबंधित मोठा प्रकल्प
उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
हजार कोटी गुंतवणुकीतून जिल्ह्यात होणार दीड हजार रोजगार निर्मिती
रत्नागिरी, दि. १८ : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
५२ हजार कोटींची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल : उद्योग मंत्री उदय सामंत
छत्रपती संभाजीनगर दि.१२ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याचा शाश्वत विकासाची आर्थिक क्रांती!-->…
दोन लाख ७४ हजार ३४६ भगिनींच्या खात्यावर ८२ कोटी ३० लाख ३८ हजार होणार जमा
रत्नागिरी, दि. 9 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 74 हजार 346 लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ 82 कोटी 30 लाख 38 हजार रकमेचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी!-->…
विनातिकीट प्रवासी शोध मोहिमेतून रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटी रुपयांचा महसूल!
विनातिकीट प्रवास कमी करण्यात/आळा घालण्यात मध्य रेल्वे सर्व विभागांमध्ये आघाडीवर
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३०० कोटी रुपयांची कमाई नोंदवून ४६.२६ लाख प्रकरणे शोधण्यात आघाडीवर
मुंबई : विनातिकीट प्रवासावर बंदी घालण्यात मध्य!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
निवडणूक काळात आर्थिक गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी एम.…
रत्नागिरी, : निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष पुणे आयकर विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष!-->…
कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
खेड ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अशी पहिली मालगाडी रवाना
रत्नागिरी : मालवाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्यासाठी रत्नागिरी पाठोपाठ आता खेड येथून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. गुरुवारी!-->!-->!-->…
‘एक जिल्हा एक उत्पादन’ पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : उद्योग विभागाच्या "एक जिल्हा एक उत्पादन" ( ODOP) पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय!-->!-->!-->!-->!-->…