Ultimate magazine theme for WordPress.

5 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

0 34

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 01 जुलै ते 05 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.