निवडणूक ओळखपत्र नसेल तरीही या १२ पुराव्यांवर करता येणार मतदान
रत्नागिरी : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार छायाचित्र ओळखपत्रासह ठरवून देण्यात आलेले अन्य बारा पुरावे देखील ग्राह्य!-->…